राज ठाकरे यांचा महायुती सरकारला इशारा:म्हणाले - निवडणुकीच्या तोंडावर टोलमाफी करायची अन् नंतर मागे घ्यायची असे चालणार नाही

2 days ago 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. पण त्याचवेळी त्यांनी सरकारला निवडणुकीनंतर हा निर्णय रद्दबातल केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही दिला. सरकारचा टोलमाफी देण्याचा निर्णय स्वागतारार्ह आहे. पण सरकारने निवडणुकीनंतर हा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न करू नये. असे होणार नाही आणि मनसे तसे होऊही देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article