आजाराने ग्रस्त असताना उपचारांची दिशा काय असावी, जीवन संरक्षक प्रणाली सुरू ठेवावी किंवा ठेवू नये यासाठी अत्यवस्थ असलेल्या रुग्णाने तिच्या जिवंतपणी लेखी स्वरूपात दिलेल्या भविष्यकालीन वैद्यकीय निर्देशांचे थोडक्यात इच्छापत्राचे पालन व्हावे, या उद्देशाने पालिकेने 24 विभागात त्या त्या विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे आरोग्य अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उपचारांबाबत कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे त्या अत्यवस्थ रुग्णाच्या इच्छेनुसार त्यांना पुढील उपचार मिळणे शक्य होणार आहेत.
मुंबईत अत्यवस्थ रुग्णाच्या इच्छेनुसार होणार उपचार
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- मुंबईत अत्यवस्थ रुग्णाच्या इच्छेनुसार होणार उपचार
Related
सिंधुदुर्ग : परीक्षेत नापास केल्याप्रकरणी विद्यार्थी व पालका...
2 minutes ago
0
सिल्लोडमध्ये आदिवासी कोळी वैधता प्रमाणपत्रासाठी युवक आक्रमक:...
2 minutes ago
0
रत्नागिरी : पुढील दोन दिवस अवकाळी
15 minutes ago
0
फलटणमध्ये आज रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे शक्ती प्रदर्शन
17 minutes ago
0
‘इसिस’ला निधी पुरविल्याचा संशय; चिपळूणमधून सहाजण ताब्यात
17 minutes ago
0
रत्नागिरी : माजी आ. बाळ माने वेगळी चूल मांडणार?
19 minutes ago
0
केसरकरांच्या विरोधात रान उठवणार!
27 minutes ago
0
छत्रपती संभाजीनगरमध्ये दांडिया फिव्हर:नवरात्रीच्या रंगात रंग...
52 minutes ago
0
सिंधुदुर्गात पावसाचा धुमाकूळ
59 minutes ago
0
फळपीक विम्याचे 25.67 कोटी कंपनींकडे जमा
1 hour ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT