‘या देशाचा निवडणूक आयोग जर जिवंत असेल, त्यांच्यातला विवेक मेलेला नसेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी. मात्र निवडणूक आयोग याची उत्तरे देणार नाहीत, कारण निवडणूक आयोग हे स्थापन झालेल्या सरकारचा गुलाम झाला आहे. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला आवश्यकती माहिती दिली आहे. मात्र ते मेले आहेत. तसेच जी 39 लाख मतं आली आहेत ती कुठून आली आहेत आणि आता कुठे जाणार आहेत? तर ती आता बिहारमध्ये जाणार आहेत. ही फ्लोटिंग मतं आहेत. तिच नावं, तेच आधारकार्ड असेल, सगळं तसंच असेल. ते फिरत असतात. थोडे दिल्लीत आले आहेत. आता ही 39 लाख मतं बिहार मध्ये जातील. त्यानंतर उत्तर प्रदेशात जातील. हा एक नवा पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नने हे लोक निवडणुका लढत आहेत आणि जिंकत आहेत’, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
Video – महाराष्ट्रातील अधिकची 39 लाख मतं आता बिहारमध्ये जाणार! – संजय राऊत
![](https://news.nandigramtimes.com/site/uploads/2024/Apr/04/saamana-logo-web.png)
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Video – महाराष्ट्रातील अधिकची 39 लाख मतं आता बिहारमध्ये जाणार! – संजय राऊत
Related
नागपूर : मनपाच्या हेल्पलाईनचे मुख्यमंत्र्यानी केले लोकार्पण
9 minutes ago
0
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाला भगदाड, १० माजी नगरसेवकांचा श...
15 minutes ago
0
आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्य...
27 minutes ago
0
मुलाला निवडून आणता आले नाही अन् आम्हाला गप्पा मारता:ईव्हीएमल...
30 minutes ago
0
Agriculture Exhibition: राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हण...
52 minutes ago
1
लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख महिला अपात्र; ठाकरेंची पहिली प्रत...
59 minutes ago
1
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT